Sunday, 27 September 2009
Saturday, 26 September 2009
श्रीवर्धन आणि महाडमध्ये शिवसेनेचे भगवे वादळ!
काल शिवसेनेच्या दक्षिण रायगड मधील श्रीवर्धन आणि महाडमधील शिवसेनेचे उमेदवार अनुक्रमे आम
दार तुकाराम सुर्वे आणि रा.जि. बांधकाम सभापती भरतशेट गोगावले यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे रायगडावर भगवा फडकविण्याचे स्वप्न लोकसभेच्या माध्यमातून साकार करून दाखविले आहे. आता या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा फडकविण्याचे स्वप्न सर्व शिवसैनिकांना पूर्ण करायचेय.

बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे यात वादच नाही, परंतु हे स्वप्न पूर्ण करताना शिवरायांच्या राजधानीत रायगडामध्ये खास करून दक्षिण रायगडमधील दोन्ही जागा शिवसेनेने जिंकणे अतिशय महत्वाचे आहे. त्याप्रमाणे काल शिवसैनिकांनी दाखविलेल्या झळकीनेच दोन्ही ठिकाणचे राष्ट्रवादीचे(भ्रष्ट्रवादी खरे तर म्हणावे लागेल) दोन्ही उमेदवार हादरले असतील यात वादच नाही.
श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. श्रीवर्धन, म्हसळे, माणगाव, तळे आणि रोहा असा विखुरलेला मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण भागाचा असा मिश्र मतदारसंघ आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये इथून शिवसेनेकडे ८००० आघाडी आहे. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणूका पूर्णपणे वेगळ्या असल्याने यात फरक आहेच. गोरेगांव अर्बन बँक, रोहा-अष्टमी बँक, चंडिका पतपेढी या संस्थांमधील जवळजवळ २१० कोटी रुपयाला चुना राष्ट्रवादी आणि त्यांच्या चेल्यांनी लावलेला आहे. लोकांमध्ये प्रचंड चिड आहे. तटकरे यावेळेस पुन्हा नकोय अशी भावना स्थानिक लोकांमध्ये असल्याने सुर्वे साहेबांना हि निवडणूक तशी जड जाणार नाही. परंतु कुठल्याही प्रकारे स्वस्थ न बसता शिवसैनिकांनी लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे.
भरतशेट गोगावले यांच्या बद्दल खुप काही सांगण्याची गरज नाही. मतदारसंघातील जवळ जवळ सगळ्या गावात फिरलेला हा माणुस लग्न, नामकरण समारंभासारख्या छोट्या मोठ्या सुख दुखात सहाभागी होणारा शिवसैनिक म्हणून या विभागात ख्याती आहे. रायगड जिल्हापरिषदेत बांधकाम सभापती म्हणून काम करताना लोकांच्या कामाकडे कुठल्याही प्रकारे जनतेची कामे झालीच पाहिजे इकडे भरतशेट खास करून लक्ष देत असतात. सुनिल तटकरेप्रमाणेच गोरेगांव अर्बन बँकेला बुडविण्याचा हात माणिक जगतापचाही असल्याने याचेही काही खरे नाही. कालच्या भरतशेटच्या अर्ज भरण्याच्या वेळेस जवळ जवळ पूर्ण महाड शहर लोकांनी गजबजून गेला होता. काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या कि, एवढी गर्दी अर्ज भरण्यासाठी प्रथमच होत आहे आणि भरतशेट हे नक्की जिंकलेले आहेत.
तर एकूण हे दोन मतदारसंघ शिवसेना जिंकून आपले रायगडमधील भगवा झेंडा अखंड फडक्त ठेवतील यासाठी शिवसैनिक नक्कीच काम करत आहेत.


बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे यात वादच नाही, परंतु हे स्वप्न पूर्ण करताना शिवरायांच्या राजधानीत रायगडामध्ये खास करून दक्षिण रायगडमधील दोन्ही जागा शिवसेनेने जिंकणे अतिशय महत्वाचे आहे. त्याप्रमाणे काल शिवसैनिकांनी दाखविलेल्या झळकीनेच दोन्ही ठिकाणचे राष्ट्रवादीचे(भ्रष्ट्रवादी खरे तर म्हणावे लागेल) दोन्ही उमेदवार हादरले असतील यात वादच नाही.
श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. श्रीवर्धन, म्हसळे, माणगाव, तळे आणि रोहा असा विखुरलेला मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण भागाचा असा मिश्र मतदारसंघ आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये इथून शिवसेनेकडे ८००० आघाडी आहे. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणूका पूर्णपणे वेगळ्या असल्याने यात फरक आहेच. गोरेगांव अर्बन बँक, रोहा-अष्टमी बँक, चंडिका पतपेढी या संस्थांमधील जवळजवळ २१० कोटी रुपयाला चुना राष्ट्रवादी आणि त्यांच्या चेल्यांनी लावलेला आहे. लोकांमध्ये प्रचंड चिड आहे. तटकरे यावेळेस पुन्हा नकोय अशी भावना स्थानिक लोकांमध्ये असल्याने सुर्वे साहेबांना हि निवडणूक तशी जड जाणार नाही. परंतु कुठल्याही प्रकारे स्वस्थ न बसता शिवसैनिकांनी लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे.
भरतशेट गोगावले यांच्या बद्दल खुप काही सांगण्याची गरज नाही. मतदारसंघातील जवळ जवळ सगळ्या गावात फिरलेला हा माणुस लग्न, नामकरण समारंभासारख्या छोट्या मोठ्या सुख दुखात सहाभागी होणारा शिवसैनिक म्हणून या विभागात ख्याती आहे. रायगड जिल्हापरिषदेत बांधकाम सभापती म्हणून काम करताना लोकांच्या कामाकडे कुठल्याही प्रकारे जनतेची कामे झालीच पाहिजे इकडे भरतशेट खास करून लक्ष देत असतात. सुनिल तटकरेप्रमाणेच गोरेगांव अर्बन बँकेला बुडविण्याचा हात माणिक जगतापचाही असल्याने याचेही काही खरे नाही. कालच्या भरतशेटच्या अर्ज भरण्याच्या वेळेस जवळ जवळ पूर्ण महाड शहर लोकांनी गजबजून गेला होता. काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या कि, एवढी गर्दी अर्ज भरण्यासाठी प्रथमच होत आहे आणि भरतशेट हे नक्की जिंकलेले आहेत.
तर एकूण हे दोन मतदारसंघ शिवसेना जिंकून आपले रायगडमधील भगवा झेंडा अखंड फडक्त ठेवतील यासाठी शिवसैनिक नक्कीच काम करत आहेत.
Friday, 25 September 2009
Tuesday, 22 September 2009
महाराष्ट्राचा लालू
हल्ली निवडणूका असल्याने कोण काय बोलेल काय नाही याचा पत्ता नाही. पण देशाचे माजी रेल्वे मंत्री म्हणजे काही औरच! महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत रामदास आठवले यांना महाराष्ट्राचे लालू म्हटले जायचे, पण आता नविन लालूही तयार आहे. काल महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहिर करताना असेच उसणे अवसान आणून लालूछाप जोक मारून खिदळत होता.
म्हणे विक्रोळीमध्ये आमचा जास्त जोर असल्यानेच शिवसेनेने पहिली प्रचारसभा तिथे घेतली. काय म्हणावे याच्या मडक्याला? कांदे-बटाटे महाग झाल्याने याचे मडके रिकामेच असले पाहिजे. होय! कॉंग्रेस शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू आहे हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही. कारण शिवसेना महाराष्ट्रातील एक नंबरचा विरोधी पक्ष आहे. शिवसेना सत्तेच्या दिशेने पाऊल टाकत आहे. शिवसेनेला कुठल्याही उमेदवाराला पाडायचे नसून कॉंग्रेसला गाडायचेय. शिवसेनेने काय करावे काय करू नये हे सांगणारा तु कोण टिनपाट? तुझे काय संबंध शिवसेनेशी? काही नाही ना! मग थोबाड बंद कर. उद्धवसाहेबांनी मागे काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे शोधली नाही आणि चालला आपला पुढे पुढे करायला!
काही दिवसांपूर्वी आदित्यचा गोरेगाव मध्ये केलेला सत्कार पाहून याच्या भुवया ताणल्या गेल्या म्हणे मला हेच आवडत नाही. तुझ्या आवडी-निवडीशी आम्हाला काय करायचेय. पण एवढ्याशा आदित्यचा तु कशाला धसका घेतो आहेस? त्याने निदान विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलेल आहे, तुझं काय? तु लक्ष दे तो निरुपम काय बोलतोय तिकडे. कारण त्याच्याकडे लक्ष दिले नाहीस तर तुला कॉंग्रेस पैसे देणार नाही. विधानसभेला लाखा-लाखाने घेतलेस ना, आता कोटी-कोटी घ्यायचेत ना?
म्हणे करायला चाललाय महाराष्ट्राचे नवनिर्माण! हे कसले नवनिर्माण हे तर मराठी माणसाचे महानिर्वाण आहे. होय मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करायला निघालेल्या कॉंग्रेसचे जातीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी, शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठीच तुझी निवड कॉंग्रेसने केलेली आहे. कॉंग्रेसने स्क्रिप्ट लिहायची आणि तु त्याप्रमाणे चालायचे. आणि मराठी माणसाला सांगायचे "आंदोलने कशाला हवीत? धमक्या दिल्यानेही प्रश्न मिटतात?" मग असे किती प्रश्न मिटवले तु? किती लोकांना काम दिले? शिव उद्योग सेनेच्या नावात उद्योग असताना नोकऱ्यांसाठी पैसे घेतले त्यातले कितीजण अजून काम करत आहेत?
नुसती बडबड करणारा लालू आणि या महाशयांमध्ये कितीसा फरक आहे? सगळीकडे हशा चाललाय, तेही मराठी माणसाच्या दुर्दशेवरच!
म्हणे विक्रोळीमध्ये आमचा जास्त जोर असल्यानेच शिवसेनेने पहिली प्रचारसभा तिथे घेतली. काय म्हणावे याच्या मडक्याला? कांदे-बटाटे महाग झाल्याने याचे मडके रिकामेच असले पाहिजे. होय! कॉंग्रेस शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू आहे हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही. कारण शिवसेना महाराष्ट्रातील एक नंबरचा विरोधी पक्ष आहे. शिवसेना सत्तेच्या दिशेने पाऊल टाकत आहे. शिवसेनेला कुठल्याही उमेदवाराला पाडायचे नसून कॉंग्रेसला गाडायचेय. शिवसेनेने काय करावे काय करू नये हे सांगणारा तु कोण टिनपाट? तुझे काय संबंध शिवसेनेशी? काही नाही ना! मग थोबाड बंद कर. उद्धवसाहेबांनी मागे काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे शोधली नाही आणि चालला आपला पुढे पुढे करायला!
काही दिवसांपूर्वी आदित्यचा गोरेगाव मध्ये केलेला सत्कार पाहून याच्या भुवया ताणल्या गेल्या म्हणे मला हेच आवडत नाही. तुझ्या आवडी-निवडीशी आम्हाला काय करायचेय. पण एवढ्याशा आदित्यचा तु कशाला धसका घेतो आहेस? त्याने निदान विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलेल आहे, तुझं काय? तु लक्ष दे तो निरुपम काय बोलतोय तिकडे. कारण त्याच्याकडे लक्ष दिले नाहीस तर तुला कॉंग्रेस पैसे देणार नाही. विधानसभेला लाखा-लाखाने घेतलेस ना, आता कोटी-कोटी घ्यायचेत ना?
म्हणे करायला चाललाय महाराष्ट्राचे नवनिर्माण! हे कसले नवनिर्माण हे तर मराठी माणसाचे महानिर्वाण आहे. होय मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करायला निघालेल्या कॉंग्रेसचे जातीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी, शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठीच तुझी निवड कॉंग्रेसने केलेली आहे. कॉंग्रेसने स्क्रिप्ट लिहायची आणि तु त्याप्रमाणे चालायचे. आणि मराठी माणसाला सांगायचे "आंदोलने कशाला हवीत? धमक्या दिल्यानेही प्रश्न मिटतात?" मग असे किती प्रश्न मिटवले तु? किती लोकांना काम दिले? शिव उद्योग सेनेच्या नावात उद्योग असताना नोकऱ्यांसाठी पैसे घेतले त्यातले कितीजण अजून काम करत आहेत?
नुसती बडबड करणारा लालू आणि या महाशयांमध्ये कितीसा फरक आहे? सगळीकडे हशा चाललाय, तेही मराठी माणसाच्या दुर्दशेवरच!
Monday, 21 September 2009
शिवसेनेचे बंडोबा!
आज सकाळी सामना हातात पडला. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आजच्या सामनामध्ये जाहिर केली होती. तमाम शिवसैनिकांना हि निवडणूक जिंकून साहेबांचे स्वप्न पुर्ण करायचे असल्याने या उमेदवार यादी बद्दल उत्सुकता होती. बाळासाहेब आणि कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी यावेळेस कुणाला संधी दिली आहे हेही पाहण्यात शिवसैनिकांना नक्कीच रस असतो, परंतु मेहनत घेऊन शिवसेनेच्या प्रत्येक निवडणूकीत आपले घाम गाळणाऱ्या शिवसैनिकांचा साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला कधीच आक्षेप नसतो त्याचप्रमाणे आताही नाही.
परंतु विधानसभेचे बाशिंग बांधलेल्या बंडोबांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली. आपले नाव या यादीत नसल्याने आपले काय होणार या भितीने अस्वस्थ होऊन आगडपाखड करून आम्हाला काम करून शिवसेनेने संधी दिली नाही याचे तुणतुणे सुरू झाले. मुंबईतील काही नगरसेवक शशिकांत पाटकर, राहुल शेवाळे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे. उपविभागप्रमुख सिताराम दळवी यांनाही उमेदवारी हवी होती. परंतु कुठल्याही गोष्टींचा आणि अगदी बाळासाहेबांच्या स्वप्नांचा विचार न करता बंड सुरू झाले.
यातील काही नगरसेवक असूनही पुन्हा यांना विधानसभेची घाई लागलेली दिसतेय. शिवसेनेत बंडखोरी होत नाही असे म्हटले जायचे कारण शिवसेनेतील प्रत्येक शिवसैनिक हा जसा निष्ठावान समजला जातो तसेच शिस्तीचा सैनिक म्हणूनही गौरव केला जातो. पण या आमच्या महापुरूषांना याच्याशी काहीही देणेघेणे नाही. ज्या पक्षाच्या, शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने आणि शिवसैनिकांच्या मेहनतीने हे नेगरसेवक पदाची फळे चाखत आहेत त्यांना सोयीस्करपणे विसरून गेले.
सर्वसामान्य शिवसैनिकांचा विचार यांनी केलेला आहे का? तर नक्कीच नाही. रंगशारदा मध्ये उद्धवसाहेबांनी स्पष्ट विचारले होते की, साहेबांनि दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत का तर सर्वांनी एकासुरात हो म्हटले असतानाही यांना पक्षापेक्षा स्वार्थच मोठा वाटला. सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याकडे आदराने विश्वासाने बघतो परंतु बंडोबांना याचे सोयरेसुतक नाही.
आता पाहू या, एकदा पक्षाकडून यांची मनधरणी केली जाईल असे वाटतेय. पण तरीहि जर यांना माघार घ्यायचीच नसेल तर त्याला काही पर्याय एकच आहे. प्रत्येक शिवसैनिकांनी आपली असलेली ताकद वापरून कसेही करून यांना घरी बसवायचे बस्स!
परंतु विधानसभेचे बाशिंग बांधलेल्या बंडोबांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली. आपले नाव या यादीत नसल्याने आपले काय होणार या भितीने अस्वस्थ होऊन आगडपाखड करून आम्हाला काम करून शिवसेनेने संधी दिली नाही याचे तुणतुणे सुरू झाले. मुंबईतील काही नगरसेवक शशिकांत पाटकर, राहुल शेवाळे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे. उपविभागप्रमुख सिताराम दळवी यांनाही उमेदवारी हवी होती. परंतु कुठल्याही गोष्टींचा आणि अगदी बाळासाहेबांच्या स्वप्नांचा विचार न करता बंड सुरू झाले.
यातील काही नगरसेवक असूनही पुन्हा यांना विधानसभेची घाई लागलेली दिसतेय. शिवसेनेत बंडखोरी होत नाही असे म्हटले जायचे कारण शिवसेनेतील प्रत्येक शिवसैनिक हा जसा निष्ठावान समजला जातो तसेच शिस्तीचा सैनिक म्हणूनही गौरव केला जातो. पण या आमच्या महापुरूषांना याच्याशी काहीही देणेघेणे नाही. ज्या पक्षाच्या, शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने आणि शिवसैनिकांच्या मेहनतीने हे नेगरसेवक पदाची फळे चाखत आहेत त्यांना सोयीस्करपणे विसरून गेले.
सर्वसामान्य शिवसैनिकांचा विचार यांनी केलेला आहे का? तर नक्कीच नाही. रंगशारदा मध्ये उद्धवसाहेबांनी स्पष्ट विचारले होते की, साहेबांनि दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत का तर सर्वांनी एकासुरात हो म्हटले असतानाही यांना पक्षापेक्षा स्वार्थच मोठा वाटला. सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याकडे आदराने विश्वासाने बघतो परंतु बंडोबांना याचे सोयरेसुतक नाही.
आता पाहू या, एकदा पक्षाकडून यांची मनधरणी केली जाईल असे वाटतेय. पण तरीहि जर यांना माघार घ्यायचीच नसेल तर त्याला काही पर्याय एकच आहे. प्रत्येक शिवसैनिकांनी आपली असलेली ताकद वापरून कसेही करून यांना घरी बसवायचे बस्स!
शिवसेनेचे १२६ उमेदवारांची यादी
१ ) दहिसर - विनोद घोसाळकर
२ ) मागाठणे - अशोक नर
३ ) जोगेश्वरी (पूर्व) - रवींद्र वायकर
४ ) गोरेगाव - सुभाष देसाई
५ ) अंधेरी (पूर्व) - रमेश लटके
६ ) विलेपार्ले - विनायक राऊत
७ ) अणुशक्तीनगर - तुकाराम काते
८ ) वांद्रे (पूर्व) - प्रकाश (बाळा) सावंत
९ ) कुर्ला - मंगेश कुडाळकर
१० ) वरळी - आशीष चेंबूरकर
११ ) शिवडी - दगडू सकपाळ
१२ ) भायखळा - यशवंत जाधव
१३ ) मुंबादेवी - अनिल पडवळ
१४ ) श्रीवर्धन - तुकाराम सुर्वे
१५ ) महाड - भरत गोगावले
१६ ) दापोली - सूर्यकांत दळवी
१७ ) गुहागर - रामदास कदम
१८ ) चिपळूण - सदा चव्हाण
१९ ) राजापूर - राजन साळवी
२० ) कुडाळ - वैभव नाईक
२१ ) सावंतवाडी - शिवराम दळवी
२२ ) आंबेगाव - सौ. कल्पना आढळराव-पाटील
२३ ) खेड-आळंदी - अशोक खांडेभराड
२४ ) इंदापूर - भीमराव भोसले
२५ ) बारामती - ऍड. राजेंद्र काळे
२६ ) पुरंदर - विजय शिवतारे
२७ ) भोर - शरद ढमाले
२८ ) चिंचवड - श्रीरंग बारणे
२९ ) कोथरूड - चंद्रकांत मोकाटे
३० ) हडपसर - महादेव बाबर
३१ ) भोसरी - सौ. सुलभा रामभाऊ उबाळे
३२ ) कोपरगाव - अशोक काळे
३३ ) पारनेर - डॉ. विजय आवटी
३४ ) अकोले - श्री. तळपाडे
३५ ) नगर (शहर) - अनिल राठोड
३६ ) करमाळा - सूर्यकांत पाटील
३७ ) बार्शी - विश्वास बारबोले
३८ ) सोलापूर (शहर-मध्य) - पुरुषोत्तम बर्डे
३९ ) पंढरपूर - दीपक भोसले
४० ) सांगोला - बाळासाहेब वाळके
४१ ) फलटण - बाबूराव माने
४२ ) वाई - पुरुषोत्तम जाधव
४३ ) कोरेगाव - संतोषभाऊ जाधव
४४ ) कराड (उत्तर) - वासुदेव माने
४५ ) पाटण - शंभुराज देसाई
४६ ) राधानगरी - सूर्यकांत भोईटे
४७ ) करवीर - चंद्रदीप नरके
४८ ) कोल्हापूर (उत्तर) - राजेश क्षीरसागर
४९ ) शाहूवाडी - सत्यजित पाटील
५० ) हातकणंगले - डॉ. मिणचेकर
५१ ) सांगली (इस्लामपूर) - अनंतराव पवार
५२ ) खानापूर - गणेश सुबराव निकम
५३ ) धुळे (ग्रामीण) - प्रा. शरद पाटील ,
५४ ) धुळे शहर - गोपाळराव केले
५५ ) जळगाव : चोपडा - डी. पी. साळुंके
५६ ) भुसावळ - ऍड. राजेश झाल्टे
५७ ) जळगाव (शहर) - सुरेशदादा जैन
५८ ) जळगाव (ग्रामीण) - गुलाबराव पाटील
५९ ) एरंडोल - चिमण आबा पाटील
६० ) पाचोरा - आर. ओ. पाटील
६१ ) नांदगाव - संजय पवार
६२ ) मालेगाव (बाह्य) - दादा भुसे
६३ ) येवला - माणिकराव शिंदे
६४ ) निफाड - अनिल कदम
६५ ) दिंडोरी - धनराज महाले
६६ ) नाशिक (मध्य) - सुनील बागूल
६७ ) देवळाली - बबनराव घोलप
६८ ) इगतपुरी - रामदास घारे
६९ ) बुलढाणा - विजयराज शिंदे
७० ) सिंदखेडराजा - डॉ. शशिकांत खेडेकर
७१ ) मेहेकर - संजय रायमूलकर
७२ ) अकोट - संजय गावंडे
७३ ) अकोला (पूर्व) - गुलाबराव गावंडे
७४ ) कारंजा - राजेंद्र पाटणी
७५ ) बडनेरा - सुधीर सूर्यवंशी
७६ ) तिवसा - संजय बंड
७७ ) दर्यापूर - अभिजीत आनंदराव अडसूळ
७८ ) अचलपूर - अनंत गुढे
७९ ) हिंगणघाट - अशोक शिंदे
८० ) वर्धा - रवी बालपांडे
८१ ) वणी - विश्वास नांदेकर
८२ ) दिग्रस - संजय राठोड
८३ ) पुसद - डॉ. आरती फुफाटे
८४ ) रामटेक - ऍड. आशीष जैस्वाल
८५ ) भंडारा - नरेंद्र भोंडकर
८६ ) गोंदिया - रमेश कुथे
८७ ) आरमोरी - श्रावण रंधये
८८ ) राजुरा - अरुण नवले-पाटील
८९ ) वरोरा - सुरेश (बाळू) धानोरकर
९० ) भोकर - भीमराव क्षीरसागर
९१ ) नांदेड (दक्षिण) - हेमंत पाटील
९२ ) लोहा - प्रा. मनोहर धोंडे
९३ ) देगलूर - सुभाष साबणे
९४ ) मुखेड - संपुटवाड
९५ ) बसमत - डॉ. जयप्रकाश मुंदडा
९६ ) कळमनुरी - गजानन घुगे
९७ ) जिंतूर - हरिभाऊ लहाने
९८ ) परभणी - संजय (बंडू) जाधव
९९ ) पाथरी - सौ. मीरा कल्याण रेंगे-पाटील
१०० ) घनसावंगी - अर्जुन खोतकर
१०१ ) जालना - भास्कर आंबेकर
१०२ ) बदनापूर - संतोष सांबरे
१०३ ) कन्नड - नामदेवराव पवार
१०४ ) औरंगाबाद (मध्य) - विकास जैन
१०५ ) औरंगाबाद-पश्चिम - संजय शिरसाट
१०६ ) पैठण - संदीपान भुमरे
१०७ ) गंगापूर - अण्णासाहेब माने
१०८ ) वैजापूर - आर. एम. वाणी
१०९ ) बीड - प्रा. सुनील धांडे
११० ) लातूर (शहर) - श्रीपाद (पप्पू) कुलकर्णी
१११ ) औसा - दिनकर माने
११२ ) उमरगा - ज्ञानेश्वर चौगुले
११३ ) उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर
११४ ) परांडा - शंकरराव बोरकर
११५ ) पालघर - सौ. मनीषा निमकर
११६ ) नालासोपारा - शिरीष चव्हाण
११७ ) वसई - विवेक पंडित
११८ ) शहापूर - दौलत दरोडा
११९ ) भिवंडी (पूर्व) - योगेश पाटील
१२० ) अंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर
१२१ ) कल्याण (ग्रामीण) - रमेश म्हात्रे
१२२ ) ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक
१२३ ) कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
१२४ ) ठाणे - राजन विचारे
१२५ ) कर्जत - देवेंद्र साटम
१२६ ) ऐरोली - विजय चौगुले
२ ) मागाठणे - अशोक नर
३ ) जोगेश्वरी (पूर्व) - रवींद्र वायकर
४ ) गोरेगाव - सुभाष देसाई
५ ) अंधेरी (पूर्व) - रमेश लटके
६ ) विलेपार्ले - विनायक राऊत
७ ) अणुशक्तीनगर - तुकाराम काते
८ ) वांद्रे (पूर्व) - प्रकाश (बाळा) सावंत
९ ) कुर्ला - मंगेश कुडाळकर
१० ) वरळी - आशीष चेंबूरकर
११ ) शिवडी - दगडू सकपाळ
१२ ) भायखळा - यशवंत जाधव
१३ ) मुंबादेवी - अनिल पडवळ
१४ ) श्रीवर्धन - तुकाराम सुर्वे
१५ ) महाड - भरत गोगावले
१६ ) दापोली - सूर्यकांत दळवी
१७ ) गुहागर - रामदास कदम
१८ ) चिपळूण - सदा चव्हाण
१९ ) राजापूर - राजन साळवी
२० ) कुडाळ - वैभव नाईक
२१ ) सावंतवाडी - शिवराम दळवी
२२ ) आंबेगाव - सौ. कल्पना आढळराव-पाटील
२३ ) खेड-आळंदी - अशोक खांडेभराड
२४ ) इंदापूर - भीमराव भोसले
२५ ) बारामती - ऍड. राजेंद्र काळे
२६ ) पुरंदर - विजय शिवतारे
२७ ) भोर - शरद ढमाले
२८ ) चिंचवड - श्रीरंग बारणे
२९ ) कोथरूड - चंद्रकांत मोकाटे
३० ) हडपसर - महादेव बाबर
३१ ) भोसरी - सौ. सुलभा रामभाऊ उबाळे
३२ ) कोपरगाव - अशोक काळे
३३ ) पारनेर - डॉ. विजय आवटी
३४ ) अकोले - श्री. तळपाडे
३५ ) नगर (शहर) - अनिल राठोड
३६ ) करमाळा - सूर्यकांत पाटील
३७ ) बार्शी - विश्वास बारबोले
३८ ) सोलापूर (शहर-मध्य) - पुरुषोत्तम बर्डे
३९ ) पंढरपूर - दीपक भोसले
४० ) सांगोला - बाळासाहेब वाळके
४१ ) फलटण - बाबूराव माने
४२ ) वाई - पुरुषोत्तम जाधव
४३ ) कोरेगाव - संतोषभाऊ जाधव
४४ ) कराड (उत्तर) - वासुदेव माने
४५ ) पाटण - शंभुराज देसाई
४६ ) राधानगरी - सूर्यकांत भोईटे
४७ ) करवीर - चंद्रदीप नरके
४८ ) कोल्हापूर (उत्तर) - राजेश क्षीरसागर
४९ ) शाहूवाडी - सत्यजित पाटील
५० ) हातकणंगले - डॉ. मिणचेकर
५१ ) सांगली (इस्लामपूर) - अनंतराव पवार
५२ ) खानापूर - गणेश सुबराव निकम
५३ ) धुळे (ग्रामीण) - प्रा. शरद पाटील ,
५४ ) धुळे शहर - गोपाळराव केले
५५ ) जळगाव : चोपडा - डी. पी. साळुंके
५६ ) भुसावळ - ऍड. राजेश झाल्टे
५७ ) जळगाव (शहर) - सुरेशदादा जैन
५८ ) जळगाव (ग्रामीण) - गुलाबराव पाटील
५९ ) एरंडोल - चिमण आबा पाटील
६० ) पाचोरा - आर. ओ. पाटील
६१ ) नांदगाव - संजय पवार
६२ ) मालेगाव (बाह्य) - दादा भुसे
६३ ) येवला - माणिकराव शिंदे
६४ ) निफाड - अनिल कदम
६५ ) दिंडोरी - धनराज महाले
६६ ) नाशिक (मध्य) - सुनील बागूल
६७ ) देवळाली - बबनराव घोलप
६८ ) इगतपुरी - रामदास घारे
६९ ) बुलढाणा - विजयराज शिंदे
७० ) सिंदखेडराजा - डॉ. शशिकांत खेडेकर
७१ ) मेहेकर - संजय रायमूलकर
७२ ) अकोट - संजय गावंडे
७३ ) अकोला (पूर्व) - गुलाबराव गावंडे
७४ ) कारंजा - राजेंद्र पाटणी
७५ ) बडनेरा - सुधीर सूर्यवंशी
७६ ) तिवसा - संजय बंड
७७ ) दर्यापूर - अभिजीत आनंदराव अडसूळ
७८ ) अचलपूर - अनंत गुढे
७९ ) हिंगणघाट - अशोक शिंदे
८० ) वर्धा - रवी बालपांडे
८१ ) वणी - विश्वास नांदेकर
८२ ) दिग्रस - संजय राठोड
८३ ) पुसद - डॉ. आरती फुफाटे
८४ ) रामटेक - ऍड. आशीष जैस्वाल
८५ ) भंडारा - नरेंद्र भोंडकर
८६ ) गोंदिया - रमेश कुथे
८७ ) आरमोरी - श्रावण रंधये
८८ ) राजुरा - अरुण नवले-पाटील
८९ ) वरोरा - सुरेश (बाळू) धानोरकर
९० ) भोकर - भीमराव क्षीरसागर
९१ ) नांदेड (दक्षिण) - हेमंत पाटील
९२ ) लोहा - प्रा. मनोहर धोंडे
९३ ) देगलूर - सुभाष साबणे
९४ ) मुखेड - संपुटवाड
९५ ) बसमत - डॉ. जयप्रकाश मुंदडा
९६ ) कळमनुरी - गजानन घुगे
९७ ) जिंतूर - हरिभाऊ लहाने
९८ ) परभणी - संजय (बंडू) जाधव
९९ ) पाथरी - सौ. मीरा कल्याण रेंगे-पाटील
१०० ) घनसावंगी - अर्जुन खोतकर
१०१ ) जालना - भास्कर आंबेकर
१०२ ) बदनापूर - संतोष सांबरे
१०३ ) कन्नड - नामदेवराव पवार
१०४ ) औरंगाबाद (मध्य) - विकास जैन
१०५ ) औरंगाबाद-पश्चिम - संजय शिरसाट
१०६ ) पैठण - संदीपान भुमरे
१०७ ) गंगापूर - अण्णासाहेब माने
१०८ ) वैजापूर - आर. एम. वाणी
१०९ ) बीड - प्रा. सुनील धांडे
११० ) लातूर (शहर) - श्रीपाद (पप्पू) कुलकर्णी
१११ ) औसा - दिनकर माने
११२ ) उमरगा - ज्ञानेश्वर चौगुले
११३ ) उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर
११४ ) परांडा - शंकरराव बोरकर
११५ ) पालघर - सौ. मनीषा निमकर
११६ ) नालासोपारा - शिरीष चव्हाण
११७ ) वसई - विवेक पंडित
११८ ) शहापूर - दौलत दरोडा
११९ ) भिवंडी (पूर्व) - योगेश पाटील
१२० ) अंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर
१२१ ) कल्याण (ग्रामीण) - रमेश म्हात्रे
१२२ ) ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक
१२३ ) कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
१२४ ) ठाणे - राजन विचारे
१२५ ) कर्जत - देवेंद्र साटम
१२६ ) ऐरोली - विजय चौगुले
Saturday, 19 September 2009
शिवसेनेच्या मतदार संघाची जिल्हावार यादी
नंदूरबारः अक्कलकुवा (अनुसूचित जमाती), नंदूरबार (अनुसूचित जमाती).
धुळेः धुळे ग्रामीण, धुळे शहर.
जळगावः चोपडा (अनुसूचित जमाती), भुसावळ (अनुसूचित जाती), जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा.
नाशिकः नांदगांव, मालेगाव बाह्य, कळवण (अनुसूचित जमाती), येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी (अनुसूचित जमाती), नाशिक मध्य, देवळाली (अनुसूचित जाती), इगतपुरी (अनुसूचित जमाती).
बुलडाणाः बुलडाणा, सिंदखेडराजा, मेहकर (अनुसूचित जाती).
अकोलाः अकोट, अकोला पूर्व
वाशिमः कारंजा.
अमरावतीः बडनेरा, तिवसा, दर्यापूर (अनुसूचित जाती), अचलपूर.
वर्धाः हिंगणघाट, वर्धा.
यवतमाळः वणी, दिग्रस, पुसद.
नागपूरः काटोल, नागपूर दक्षिण, रामटेक.
भंडाराः भंडारा (अनुसूचित जाती).
गोंदियाः गोंदिया.
गडचिरोलीः आरमोरी (अनुसूचित जमाती)
चंद्रपूरः राजुरा, वरोरा.
नांदेडः हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर (अनुसूचित जाती), मुखेड.
हिंगोलीः वसमत, कळमनुरी.
परभणीः जिंतूर, परभणी, पाथरी.
जालनाः घनसावंगी, जालना, बदनापूर (अनुसूचित जाती).
औरंगाबादः कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम (अनुसूचित जाती), पैठण, गंगापूर, वैजापूर.
बीडः बीड.
लातूरः लातूर शहर, औसा.
उस्मानाबादः उमरगा (अनुसूचित जाती), उस्मानाबाद, परांडा.
ठाणेः डहाणू (अनुसूचित जमाती), पालघर (अनुसूचित जमाती), बोईसर (अनुसूचित जमाती), नालासोपारा, वसई, शहापूर (अनुसूचित जमाती), भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ (अनुसूचित जाती), कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली.
रायगडः पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड.
रत्नागिरीः दापोली, गुहागर, चिपळूण, राजापूर.
सिंधुदूर्गः कुडाळ, सावंतवाडी.
मुंबई उपनगरः दहिसर, मागाठाणे, विक्रोळी, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, चांदिवली, मानखूर्द- शिवाजीनगर, अणुशक्ती नगर, कुर्ला (अनुसूचित जाती), वांद्रे पूर्व.
मुंबई शहरः धारावी, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी.
पुणेः जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, चिंचवड, भोसरी, वडगाव शेरी, कोथरूड, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट (अनुसूचित जाती).
अहमदनगरः अकोले (अनुसूचित जमाती), संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर (अनुसूचित जाती), पारनेर, अहमदनगर शहर.
सोलापूरः करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ (अनुसूचित जाती), सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, सांगोले.
साताराः फलटण (अनुसूचित जाती), वाई, कोरेगाव, कराड उत्तर, पाटण.
कोल्हापूरः चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले (अनुसूचित जाती), शिरोळ.
सांगलीः इस्लामपूर, शिराळा, पळूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महंकाळ.
धुळेः धुळे ग्रामीण, धुळे शहर.
जळगावः चोपडा (अनुसूचित जमाती), भुसावळ (अनुसूचित जाती), जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा.
नाशिकः नांदगांव, मालेगाव बाह्य, कळवण (अनुसूचित जमाती), येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी (अनुसूचित जमाती), नाशिक मध्य, देवळाली (अनुसूचित जाती), इगतपुरी (अनुसूचित जमाती).
बुलडाणाः बुलडाणा, सिंदखेडराजा, मेहकर (अनुसूचित जाती).
अकोलाः अकोट, अकोला पूर्व
वाशिमः कारंजा.
अमरावतीः बडनेरा, तिवसा, दर्यापूर (अनुसूचित जाती), अचलपूर.
वर्धाः हिंगणघाट, वर्धा.
यवतमाळः वणी, दिग्रस, पुसद.
नागपूरः काटोल, नागपूर दक्षिण, रामटेक.
भंडाराः भंडारा (अनुसूचित जाती).
गोंदियाः गोंदिया.
गडचिरोलीः आरमोरी (अनुसूचित जमाती)
चंद्रपूरः राजुरा, वरोरा.
नांदेडः हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर (अनुसूचित जाती), मुखेड.
हिंगोलीः वसमत, कळमनुरी.
परभणीः जिंतूर, परभणी, पाथरी.
जालनाः घनसावंगी, जालना, बदनापूर (अनुसूचित जाती).
औरंगाबादः कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम (अनुसूचित जाती), पैठण, गंगापूर, वैजापूर.
बीडः बीड.
लातूरः लातूर शहर, औसा.
उस्मानाबादः उमरगा (अनुसूचित जाती), उस्मानाबाद, परांडा.
ठाणेः डहाणू (अनुसूचित जमाती), पालघर (अनुसूचित जमाती), बोईसर (अनुसूचित जमाती), नालासोपारा, वसई, शहापूर (अनुसूचित जमाती), भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ (अनुसूचित जाती), कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली.
रायगडः पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड.
रत्नागिरीः दापोली, गुहागर, चिपळूण, राजापूर.
सिंधुदूर्गः कुडाळ, सावंतवाडी.
मुंबई उपनगरः दहिसर, मागाठाणे, विक्रोळी, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, चांदिवली, मानखूर्द- शिवाजीनगर, अणुशक्ती नगर, कुर्ला (अनुसूचित जाती), वांद्रे पूर्व.
मुंबई शहरः धारावी, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी.
पुणेः जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, चिंचवड, भोसरी, वडगाव शेरी, कोथरूड, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट (अनुसूचित जाती).
अहमदनगरः अकोले (अनुसूचित जमाती), संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर (अनुसूचित जाती), पारनेर, अहमदनगर शहर.
सोलापूरः करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ (अनुसूचित जाती), सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, सांगोले.
साताराः फलटण (अनुसूचित जाती), वाई, कोरेगाव, कराड उत्तर, पाटण.
कोल्हापूरः चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले (अनुसूचित जाती), शिरोळ.
सांगलीः इस्लामपूर, शिराळा, पळूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महंकाळ.
Tuesday, 15 September 2009
शपथ घेतो की...

गोरेगांव गटप्रमुखांच्या मेळाव्यात सर्व शिवसैनिकांनी घेतलेली शपथ...
आम्ही सर्व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आज शिवसेनाप्रमुखांना वचन देतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या भगव्याच्या साक्षीने शपथ घेतो की, या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा भस्मासूर गाडून महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले सरकार आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही जीवाचे रान करू आणि शेतकरी, कष्टकरी आणि कामकऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवशाही स्थापन करू. मंत्रालयावर भगवा फडकविण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी या क्षणापासून आम्ही कामाला लागत आहोत.
उतणार नाही, मातणार नाही, भगव्याची साथ कदापी सोडणार नाही.
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
Sunday, 13 September 2009
धनुष्य बाण हाच उमेदवार!
आजच्या गटप्रमुखांच्या मेळावा जबरदस्त झाला.. हॉल पूर्णपणे भरून वाहत होता. या मेळाव्याचे खास आकर्षण उद्धवसाहेबांसह आदेश बांदेकर, अभिजीत सावंत आणि आदित्य ठाकरे होते.
आदेशजींचे भाषण अतिशय सुंदर झाले खास करून १००% काम करायचेय म्हणून १००% एकच रंग असलेला भगवा निवडला.... लहानपणापासून जो आवाज ऐकत होतो तोच आताही ऐकताना भारावून जातो...
या मेळाव्यात भगव्या बॅंडचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले. प्रत्येक शिवसैनिकांनी ती हातावर बांधून भगव्याच्या विजयाला हात्भार लावायचाय...असे उद्धवसाहेब म्हटले तसेच उमेदवारांच्या नावाच्या घोषणॆबद्दल बोलताना म्हणाले की, धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार असेल तेव्हा कोणीही उभा का असेना धनुष्यबाणालाच निवडून द्यायचेय...
मेळाव्यातील सर्व शिवसैनिकांना उद्धवसाहेबांनी बाळासाहेबांची शपथ दिली.
आदेशजींचे भाषण अतिशय सुंदर झाले खास करून १००% काम करायचेय म्हणून १००% एकच रंग असलेला भगवा निवडला.... लहानपणापासून जो आवाज ऐकत होतो तोच आताही ऐकताना भारावून जातो...
या मेळाव्यात भगव्या बॅंडचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले. प्रत्येक शिवसैनिकांनी ती हातावर बांधून भगव्याच्या विजयाला हात्भार लावायचाय...असे उद्धवसाहेब म्हटले तसेच उमेदवारांच्या नावाच्या घोषणॆबद्दल बोलताना म्हणाले की, धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार असेल तेव्हा कोणीही उभा का असेना धनुष्यबाणालाच निवडून द्यायचेय...
मेळाव्यातील सर्व शिवसैनिकांना उद्धवसाहेबांनी बाळासाहेबांची शपथ दिली.
उघडा डोळे बघा नीट!
आजकाल मिडीयामध्ये सर्वाधिक चर्चा कुठल्याविषयावर होत असे तर ती राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीच्या बिघाडीबद्दल. वेगवेगळी मंडळी आपल्या मनात येईल तशी प्रतिक्रिया देऊन आपले घोडे दामटवण्याचे काम करत आहेत. पण प्रश्न आहे लोकांचा, लोकांना काय हवेय? महाराष्ट्राच्या साडे आठ कोटी जनतेला या आघाडी वाल्यांना एक एक करून मारायचेय की दोघांना एकत्रच हा उरला आहे.
गेली १० वर्षे महाराष्ट्राला उतरती कळा लागलेली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या काळातील काही महत्वाकांक्षी प्रकल्प सोडल्यास यांनी काय केले हे जनतेला माहित नाही. सतत गरीबी हटावचे नारे देऊन वेगवेगळे नेत्यांची प्रत्येक वेळी गरीबी जोमाने हटली परंतु सर्वसामान्य माणसाला काय मिळाले याचे उत्तर कुणाकडेच नाही. शेतकरी आत्महत्या, महागाई, भ्रष्ट्राचार, जामिनी घोटाळे, गहू घोटाळे हे सगळे या १० वर्षात जनतेने पाहिले. प्रत्यक्षात काहीही न करता निवडणूकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणे हे एकमेव काम या लोकांनी केलेल आहे आणि निवडणूकांनंतर या सगळ्या घोषणा म्हणजे प्रिंटींग मिस्टेक म्हणून बोलायलाही हे कमी नाहीत. कुणाचे हे दुर्दैव?
’जसा राजा तशी प्रजा’ असे म्हटले जाते. मग आपण काय समजायचे? की प्रजाच तशी आहे म्हणून असे राज्यकर्ते मिळाले का? तर नाही. जनतेने कुठेतरी प्रगती होईल, शिवसेना-भाजप युतीच्या कामांपासून धडा घेऊन हे कॉंग्रेसवाले काहीतरी करतील म्हणून नाही तर आमच्याच सर्वसामान्य मराठी माणसाने मला काय त्याचे दुसरे आहेत ना असा विचार करून निवडणूकीच्या वेळेस मतदान न केल्यामुळे हे घडले. १० वर्षे महाराष्ट्राच्या बोडक्यावर हे बिघाडी शासन आले.
परवा केंद्रसरकारने खर्च कपातीचा निर्णय म्हणून परदेशी जाणाऱ्या मंत्र्यांना बिजनेस क्लास ऐवजी इकॉनॉमीकल क्लास ने प्रवास करण्याची विनंती केली. तिथे आमचा "अजाणता राजा" भडकला. म्हणतो कसा की मला प्लेन मध्ये काम करायचे असते फाईल बघायच्या असतात तर हे सगळे काम इकॉनॉमी क्लास मध्ये कसे होणार? केवढा हा गंभीर प्रश्न! या अजाणत्या राजाला ऑफिस मध्ये बीसीसीआयचे एवढे काम असते की वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून विमानामध्ये बसून जनतेची काम करतो. (काय करणार तेवढाच वेळ जनतेसाठी देता येते म्हणून तर एवढ्या आत्महत्या झाल्या त्या कळल्या नाहीत).
पुन्हा निवडणुका आल्यात जनतेला पाच वर्षातून एकदाच यांना धडा शिकवण्याची संधी मिळते त्या संधीचे सोने केले तर भविष्य नक्कीच चांगले आहे. पण जर पुन्हा येरे माझ्या मागल्या झाले तर काही खरे नाही. उगाच स्वत:चे डोके आपटत बसण्यापेक्षा या आघाडीवाल्यांनाच का आपटत नाही?
गेली १० वर्षे महाराष्ट्राला उतरती कळा लागलेली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या काळातील काही महत्वाकांक्षी प्रकल्प सोडल्यास यांनी काय केले हे जनतेला माहित नाही. सतत गरीबी हटावचे नारे देऊन वेगवेगळे नेत्यांची प्रत्येक वेळी गरीबी जोमाने हटली परंतु सर्वसामान्य माणसाला काय मिळाले याचे उत्तर कुणाकडेच नाही. शेतकरी आत्महत्या, महागाई, भ्रष्ट्राचार, जामिनी घोटाळे, गहू घोटाळे हे सगळे या १० वर्षात जनतेने पाहिले. प्रत्यक्षात काहीही न करता निवडणूकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणे हे एकमेव काम या लोकांनी केलेल आहे आणि निवडणूकांनंतर या सगळ्या घोषणा म्हणजे प्रिंटींग मिस्टेक म्हणून बोलायलाही हे कमी नाहीत. कुणाचे हे दुर्दैव?
’जसा राजा तशी प्रजा’ असे म्हटले जाते. मग आपण काय समजायचे? की प्रजाच तशी आहे म्हणून असे राज्यकर्ते मिळाले का? तर नाही. जनतेने कुठेतरी प्रगती होईल, शिवसेना-भाजप युतीच्या कामांपासून धडा घेऊन हे कॉंग्रेसवाले काहीतरी करतील म्हणून नाही तर आमच्याच सर्वसामान्य मराठी माणसाने मला काय त्याचे दुसरे आहेत ना असा विचार करून निवडणूकीच्या वेळेस मतदान न केल्यामुळे हे घडले. १० वर्षे महाराष्ट्राच्या बोडक्यावर हे बिघाडी शासन आले.
परवा केंद्रसरकारने खर्च कपातीचा निर्णय म्हणून परदेशी जाणाऱ्या मंत्र्यांना बिजनेस क्लास ऐवजी इकॉनॉमीकल क्लास ने प्रवास करण्याची विनंती केली. तिथे आमचा "अजाणता राजा" भडकला. म्हणतो कसा की मला प्लेन मध्ये काम करायचे असते फाईल बघायच्या असतात तर हे सगळे काम इकॉनॉमी क्लास मध्ये कसे होणार? केवढा हा गंभीर प्रश्न! या अजाणत्या राजाला ऑफिस मध्ये बीसीसीआयचे एवढे काम असते की वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून विमानामध्ये बसून जनतेची काम करतो. (काय करणार तेवढाच वेळ जनतेसाठी देता येते म्हणून तर एवढ्या आत्महत्या झाल्या त्या कळल्या नाहीत).
पुन्हा निवडणुका आल्यात जनतेला पाच वर्षातून एकदाच यांना धडा शिकवण्याची संधी मिळते त्या संधीचे सोने केले तर भविष्य नक्कीच चांगले आहे. पण जर पुन्हा येरे माझ्या मागल्या झाले तर काही खरे नाही. उगाच स्वत:चे डोके आपटत बसण्यापेक्षा या आघाडीवाल्यांनाच का आपटत नाही?
Thursday, 10 September 2009
Monday, 7 September 2009
अफजलखान तुमचा कोण लागतो?
Sunday, 6 September 2009
मनसे सरचिटणीस शिवसेनेत!
मनसेचे सरचिटणीस श्री संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी आणि महिला विभागसंघटक सौ संजना घाडी यांनी शिवसेना कार्यप्रमुख मा. उद्धवसाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
सौ संजना घाडी यांनी २००७ च्या महानगर पालिकेची निवडणूक दहिसर विभागतून लढविलेली होती. तसेच संजय घाडी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे अत्यंत निकटवर्ती म्हणून समजले जात होते. श्री संजय घाडी हे येत्या विधानसभा निवडणूकीत मनसे कडून निवडणूक लढविणार असेही म्हटले जात होते.
संजय घाडी यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसे आणि राज ठाकरे यांना श्वेता परूळकर यांच्या नंतरचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
Saturday, 5 September 2009
महाराजांनी खानाचा कोथळा काढला होता?

वास्तवात आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला गेला. खरेतर शिवराय अणि अफझलखान यांच्यात काका-पुतण्याचे नाते होते. पुतन्याच्या भेटीच्या ओढीनेच अफझलखान विजापूरहून शिवरायाना भेटायला प्रतापगडावर आला होता. शिवरायाना पाहताच त्याला प्रेमाचा उमाला आला व त्याने गलाभेटीसाठी शिवरायाना आलिंगन दिले. शिवरायांचा मुळात स्वभावच विनोदी होता. त्यानी खानास गुदगुल्या करण्यास सुरवात केली. खानाचे शारीर प्रचंड असल्याने त्याला कोलेस्ट्रोलची समस्या होती. त्यामुले अति हसण्याने त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यात त्याचा मृत्यु झाला. हा खरा इतिहास आहे.
दूसरा प्रसंग शाहिस्तेखान बाबत आहे. याची बोटे शिवरायानी छाटली असे म्हंटले जाते ते ही चुकीचे आहे.
खरेतर येथे ही खान व शिवराय यांच्यात मामा-भाच्याचे नाते होते ( मित्र औरंग्याचा मामा तो आपला मामा या नात्याने ). येथेही अपनास असे चुकीचे शिकवले गेले की खानाने शिवरायांचे घर बलकावले. आता मामा भाच्याच्या घरी राहणार नाही तर कोणाच्या घरी राहणार ? त्याचा तो हक्क नाही का ? असो मग एक दिवस शिवराय मामाला भेटायला लाल महालात गेले. जेवण व हवा-पाण्याची चर्चा झाल्यावर, शिवरायानी मामाला तलवारीचे दावपेच शिकाविन्याचा अग्रह केला. आता भाच्याचे मन मोडवेना म्हनून मामने दावपेच शिकवन्यास प्रारंभ केला त्यात एक डाव शिकवताना चुकून शिवरायांची तलवार खानच्या बोटाला लागली त्यात त्याची बोटे तुटली. शिवरायानी यावर धावपळ करुन मामासाठी चांगला वैद्य अनन्यासाठी मामाच्या छावनी बाहेर धाव ही घेतली होती. पण चांगला वैद्य मिळाला नाही म्हनून मामाला आता कसे तोंड दाखवू म्हनून ते परत मामाच्या छावनित गेले नाही.
हा खरा इतिहास आहे. म्हनुनच अफझलवधाचा प्रसंग अपल्या सरकारने पाठ्यपुस्तकातून वगळला.
आदेश बांदेकर शिवसेनेत!
लहानपणापासून शिवसेना शाखेशी संबंधित असल्यामुळे शिवसेनेतील हा प्रवेश फक्त औपचारिकता असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शिवसेना कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी सांगितले कि श्री. बांदेकर यांना त्यांच्या योग्य जबाबदारी लवकरच सोपविली जाईल.
Tuesday, 1 September 2009
माझे सरकार... माझा वचननामा!
आजच शिवसेना कार्यप्रमुख मा. उद्धवसाहेब यांनी एक विशेष घोषणा केलेली आहे. येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना आपला वेगळा वचननामा काढणार आहे आणि हा वचननामा जनता ठरवणार आहे. शिवसेना हेल्पलाईन आणि शिवसेनेच्या वेबसाईट्च्या माध्यमातून हि जनतेची मते घेतली जातील असेही श्री. उद्धवसाहेबांनी सांगितले आहे.
शिवसंवाद दौऱ्यात जनतेशी थेट संपर्क साधताना जनतेचे प्रश्न बघता जनताभिमुख वचननामा असला पाहिजे अशी संकल्पना समोर आली म्हणून शिवसेना जनतेच्या मतांचा विचार करून हा वचननामा बनवेल तसेच युतीचे सरकार आल्यावर वचननामा पूर्ण करण्यासाठी विशेष खाते सुरू करण्यात येईल. असेही श्री. उद्धवसाहेबांनी सांगितले आहे.
शिवसेनेच्या वेगळ्या पद्धतीने जनता आपली कामे शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यासाठी पुढे येऊन पूर्ण करून घेऊ शकेल. तसेच जनतेची मते यात घेतली जाणार असल्याने येणारे युतीचे सरकार हे जनताभिमुख असेल असेही यातून दिसते.
शिवसंवाद दौऱ्यात जनतेशी थेट संपर्क साधताना जनतेचे प्रश्न बघता जनताभिमुख वचननामा असला पाहिजे अशी संकल्पना समोर आली म्हणून शिवसेना जनतेच्या मतांचा विचार करून हा वचननामा बनवेल तसेच युतीचे सरकार आल्यावर वचननामा पूर्ण करण्यासाठी विशेष खाते सुरू करण्यात येईल. असेही श्री. उद्धवसाहेबांनी सांगितले आहे.
शिवसेनेच्या वेगळ्या पद्धतीने जनता आपली कामे शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यासाठी पुढे येऊन पूर्ण करून घेऊ शकेल. तसेच जनतेची मते यात घेतली जाणार असल्याने येणारे युतीचे सरकार हे जनताभिमुख असेल असेही यातून दिसते.
सगळीकडे शिवसेना, शिवसेना आणि शिवसेनाच!
महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते राज ठाकरे यांना सध्या शिवसेनेशिवाय चैनच पडत नाही आहे. पक्ष सोडून जाऊन तीन वर्षे झाली तरी शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नसावा असेच दिसतेय. हल्ली त्यांनी शिवसेनेचा धसकाच घेतला असला पाहिजे असेच काही आहे.
मुळात लोकसभेला जे मतदान झाले त्याने तसे राज ठाकरे हवेतच आहेत. आंदोलन न करता धमक्या दिल्याने जनतेचे प्रश्न सुटतात असे आजकाल त्यांना वाटू लागले आहे. असे आहे तर महाराष्ट्रात अनेक असे प्रश्न आहेत जे सुटणे आवश्यक आहे त्याबद्दल ते कधीच धमक्या देताना दिसत नाही. हे असे का? (सोप्पे कॉंग्रेसने स्क्रिप्ट दिल्याशिवाय आजकाल यांचे पानही हलत नाही).
म्हणे शिवसेनेत आता आक्रमक पणा उरलेला नाही! अहो पण आता तुम्ही शिवसेनेची काळजी कशाला करताय? तुमचा पक्ष आहे त्याची काळजी करा. तुमच्या पक्षात एवढा आक्रमकपणा आलाय की आज रस्त्यावरून चालणाऱ्या आयाबहिणींना तुमच्या लोकांपासून सुटका मिळण्याची गरज आहे. चोऱ्या, लुट, गाड्या जाळणे आणि बलात्कार करणे एवढेच काम तुमचे कार्यकर्ते सध्या आक्रमकपणे करत आहेत तर जरा तिकडे लक्ष द्या. आमचे उद्धवसाहेब आहेत पक्षाचे काय करायचे ते बघायला आणि हो आमचा ढाण्या वाघ सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेच.
महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत. गेली १० वर्षे जनता कॉंग्रेसच्या कामाने त्रस्त आहे आणि ते तुम्हाला दिसत असून गॉगलच्या आत वेगळेच काही चालले आहे. आज सर्वसामान्य माणसालाही हे कळते आहे. तुम्ही कॉंग्रेसचे पिल्लू आहात. तुम्ही कॉंग्रेसने सांगितल्याशिवाय काहीच करत नाही कारण काय? अर्थकारण की शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा की मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी?
तुम्ही शिवसेनेचा जप करत आहात याबद्दल मुळीच राग नाही आहे कारण तुम्ही जे बोलता ते आम्ही सत्य मानायला आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही आहोत किंवा जनताही तुमच्यासारखे कॉंग्रेसच्या ताटाखालचे मांजर नक्कीच नाही. तुम्ही टिका करा शिवसेनेवर हवी तेवढी करा... शिवसेना नेत्यांवरही करा पण एक विसरू नका मागच्या १० वर्षातल्या ७ वर्षे तुम्हीही शिवसेनेचे नेते होतात तेव्हा काय तुमची दातखिळी बसली होती का? एकूण काय शिवसेनेवर टिका करताना तुमचा नालायकपणाच तुम्हीच जनतेसमोर मांडताय... मांडा आणखी मजा येईल तुमचा लाफ्टर शो बघायला!
मुळात लोकसभेला जे मतदान झाले त्याने तसे राज ठाकरे हवेतच आहेत. आंदोलन न करता धमक्या दिल्याने जनतेचे प्रश्न सुटतात असे आजकाल त्यांना वाटू लागले आहे. असे आहे तर महाराष्ट्रात अनेक असे प्रश्न आहेत जे सुटणे आवश्यक आहे त्याबद्दल ते कधीच धमक्या देताना दिसत नाही. हे असे का? (सोप्पे कॉंग्रेसने स्क्रिप्ट दिल्याशिवाय आजकाल यांचे पानही हलत नाही).
म्हणे शिवसेनेत आता आक्रमक पणा उरलेला नाही! अहो पण आता तुम्ही शिवसेनेची काळजी कशाला करताय? तुमचा पक्ष आहे त्याची काळजी करा. तुमच्या पक्षात एवढा आक्रमकपणा आलाय की आज रस्त्यावरून चालणाऱ्या आयाबहिणींना तुमच्या लोकांपासून सुटका मिळण्याची गरज आहे. चोऱ्या, लुट, गाड्या जाळणे आणि बलात्कार करणे एवढेच काम तुमचे कार्यकर्ते सध्या आक्रमकपणे करत आहेत तर जरा तिकडे लक्ष द्या. आमचे उद्धवसाहेब आहेत पक्षाचे काय करायचे ते बघायला आणि हो आमचा ढाण्या वाघ सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेच.
महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत. गेली १० वर्षे जनता कॉंग्रेसच्या कामाने त्रस्त आहे आणि ते तुम्हाला दिसत असून गॉगलच्या आत वेगळेच काही चालले आहे. आज सर्वसामान्य माणसालाही हे कळते आहे. तुम्ही कॉंग्रेसचे पिल्लू आहात. तुम्ही कॉंग्रेसने सांगितल्याशिवाय काहीच करत नाही कारण काय? अर्थकारण की शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा की मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी?
तुम्ही शिवसेनेचा जप करत आहात याबद्दल मुळीच राग नाही आहे कारण तुम्ही जे बोलता ते आम्ही सत्य मानायला आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही आहोत किंवा जनताही तुमच्यासारखे कॉंग्रेसच्या ताटाखालचे मांजर नक्कीच नाही. तुम्ही टिका करा शिवसेनेवर हवी तेवढी करा... शिवसेना नेत्यांवरही करा पण एक विसरू नका मागच्या १० वर्षातल्या ७ वर्षे तुम्हीही शिवसेनेचे नेते होतात तेव्हा काय तुमची दातखिळी बसली होती का? एकूण काय शिवसेनेवर टिका करताना तुमचा नालायकपणाच तुम्हीच जनतेसमोर मांडताय... मांडा आणखी मजा येईल तुमचा लाफ्टर शो बघायला!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका १३ ऑक्टोबरला!

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी ७ कोटींहून अधिक मतदार आपले बजावू शकणार आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)