Monday 29 December, 2008

पाकिस्तानी शाळांमधून शिकवला जाणारा इतिहास.

आरिफ मोहम्मद खान यानी लिहिलेले हे लेख छापयची टाइम्स ऑफ़ इंडिया ला २७ दिसम्बर २००८ च्या वर्त्तमानपत्रात छाप बुद्धि झाली म्हणजे अप्रुप म्हणायला हवे . जोपर्यंत बहुसंख्या सामान्य हिन्दू मरत होते तेंव्हाची हिन्दू नेस्तनाबूत करण्याचे विचार उच्चभ्रू , परकीय नागारिकांवर हल्ले झाले तेंव्हा अचानक बदलून गेले. गाढवाच्या तोंडी गीता आली. जे इतके दिवस हिंदुत्ववाद्यांना चुकीचे म्हणत होते त्याना अचानक साक्षात्कार झाला म्हणायचे.

ढोंगी बुद्धिजीवी आणि हिन्दुना अक्कल शिकवणारे, वागणूकीचे धडे देणारे आणि पाकिस्तानात भारता बद्दल खुप चांगली भावना आहे म्हाणणारे यांना ही चपराक आहे. पाकिस्तानात शाळांमधे असा इतिहास शिकवला जातो की ज्या मुले लहान वया पासुनाच "धार्मिक आधारावर" असमानता आणि द्वेष याची शिकवण मिळत राहते. १९७७ पासून पकिस्तान मधे असणारी शाला मधील पुस्तकात भारता बद्दल आणि विशेषत:हिंदूं बद्दल द्वेष शिकवला जातो.

पकिस्तान शिक्षण आणि समाज शात्र या अनिवार्य (compulsory)विषयात इतिहासचा अपलाप करून मोडून तोडून कशी मने आणि विचार घडवले जातात त्याचे हे उदहारण आहे.

इयत्ता ६ वि च्या पुस्तकाच्या प्रस्तावानेतच पाकिस्तानी शिक्षण पद्धतीच्या धेया बद्दल सांगितले गेले आहे ."सामजिक अभ्यास या विषयाला पाकिस्तानी शैक्षणिक धोराणात विशेष महत्त्व दिले गेले आहे कारण सामाजिक समानते ची मूलभूत विचारधारणा तिचा स्वीकार आणि प्रत्यक्षत अमलबजावणी या आधार बळकट होवून व्यक्तिमत्व विकास व्हावा." "सामाजिक एकात्मता " म्हणले आहे राष्ट्रीय एकात्मता " नव्हे.

इयत्ता ५ वि चे पुस्तकात आहे....की हिन्दुनी ब्रिटिशांना त्यांची सत्ता भारतात प्रस्थापितसाठी मदत केली. "ब्रिटिशांना हिंदुस्थानात सत्ता प्रस्थापित करायची होती म्हणुन म्हणुन त्यानी हिन्दुना सामिल करून घेतले आणि हिन्दूना त्याना मदत करण्यात अतिशय आनंद होत होता.ब्रिटिश एक बाजूला संपूर्ण उपखंडात सत्ता प्रस्थापित करून लूट करत होते तर दुसरीकडे हिन्दुन्शी हात मिळवून मुसलमानांना दाबुन टाकत होते."

इयत्ता ८ वि च्या पुस्तकात लिहिले आहे.."मुस्लिम संतांच्या शिकवणीतुन हिंदूंच्या कित्येक अंधश्रद्धा दूर झाल्या आणि वाईट प्रथा बंद झाल्या आणि अश्या प्रकार जुनाट हिन्दू धर्माचा शेवट झाला."

भारत -पाक युद्धा बद्दल : ही पुस्तके खुलेपणाने "जिहाद "आणि "शहादत" यांचा पुरस्कार करतात आणि त्यांचे विस्तृत वर्णन करतात आणि मुलांना "मुजाहिद" बनवून भारता बरोबर कोणतेही संबंध, भावी मैत्री ना ठेवण्याबद्दल सांगतात .


इयत्ता ५ वि चे पुस्तक म्हणते."१९६५ साली पाकिस्तानी सैन्याने भारताचा बराच भूभाग जिंकुन घेतला होता आणि जेव्हा ते हरु लागले तेंव्हा त्यानी यूनो मधे धाव घेतली आणि युद्ध बंदी आनावली. १९६५ नंतर पूर्व पाकिस्तानातीलआणि आपल्या पासून पूर्व पकिस्तान तोडून टाकण्यात आला.म्हणुन आपणा सर्वानी दुश्मन शी लढण्या साठी सैनि हिन्दू नी तिथल्या लोकाना पश्चिम पाकिस्तान तिल लोकंविरुद्ध भाडकवुन अखेरीस दिसम्बर १९७१ मधे पूर्व पाकिस्तानात कब्जा मिलावाला.की शिक्षण घेतले पाहिजे."

**************************************
हा लेख ऑर्कुटवरील एका मित्रांने पोस्ट केलेल्या लेखाची प्रत आहे.

No comments:

Post a Comment