Wednesday 30 January, 2008

सरकारी रियालिटी शो

अलिकडे एक मजेशीर बातमी वाचली, ती अशी कि महाराष्ट्र सरकार म्हणते, महाराष्ट्रात राहणारे बौद्ध धर्मीय मराठी नाहित। बातमीच अशी गमतीशीर आहे कि, हसावे का रडावे तेच कळत नाही. पण महाराष्ट्र सरकार म्हणते तर नक्किच हसण्यासाठी एखादा जोक केला असावा. कारण आमच्या राज्यात लोडशेडींगमुळे विज नाही म्हणून लोक टिव्ही बघु शकत नाही, मग "लाफ्टर शो" करण्याची जबाबदारी सरकारचीच नव्हे का!

आपल्या देशाचाच आज "लाफ्टर शो" झाला आहे. जो तो येतोय तो मुस्लिमांचे लांगुनलांचन करण्याचे "रियालिटी शो" आयोजित करतोय. मागे एकदा आमचे ठोकळे पंतप्रधान म्हणाले होते कि देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा राहिल. प्रथम यांनी आपली मालमत्ता कोणाच्या नावे केली आहे हेही जाहिर व्हावे म्हणजे कळेल कि महाशय स्वतः काय करत आहेत. त्याच आसपास आमचे सुपरमन विलासराव म्हणाले होते कि, आम्हाला मुसलमानांनी सत्तेवर बसविले आहे म्हणून त्यांच्या भल्याचा पहिला विचार करावा लागेल. आता मित्रांनो तुम्हीच सांगा ज्या देशात ८०% हिंदु राहतात त्या देशात २०% मुस्लिम यांना सत्तेत कसा बसवू शकतात? कि यांची अशी समज आहे कि कॉग्रेसला मतदान करणारे मग तो हिंदु असो अथवा आणि कोणीही तो मुस्लिमच! याचा विचार आमच्या धर्मनिरपेक्षवादी हिंदुनीच करावा.
काही दिवसांपूर्वीच आमचे आणखी एक अनमोलरत्न (चुकून "भारतरत्न" वाचु नये) शिवराज पाटील आपल्या मुखकमळातून आकाशवाणी करून मोकळे झाले कि हा देश एकसंध राहण्यासाठी मुस्लिमांचे लांगुनलांचन करावेच लागेल. काय म्हणावे या देशाच्या गृहमंत्र्याला? यांना यावेळेस देशातील कुठल्यातरी मिनी पाकिस्तान मधुन निवडणूकिचे तिकिट दिले पाहिजे म्हणजे किमान निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश मिळेल. कारण लातुरमधील जनतेने यांना अडगळीत फेकून दिले असतानाही सोनियाजींनी कोळशामधुन हिरा काढावा असे वेचुन काढले आहे आणि सोबत कोणतेही असे कर्तृत्व नसताना देशाचे गृहमंत्री केले।

काय करायचे या सगळ्या माकडांचे? यांना हुसकावून लावावेच लागेल, नाहितर हे हरामी कॉग्रेसवाले देशाला ईस्लामी राष्ट्र म्हणून घोषित करायला मागे पुढे बघणार नाहित।

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

No comments:

Post a Comment