Wednesday 5 March, 2008

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी आजच्या 'सामना' मधील पेश केलेले चुटकुले

" एक बिहारी, सौ बिमारी,
दो बिहारी, लडाई कि तैयारी,
तीन बिहारी, ट्रेन हमारी,
पाच बिहारी, सरकार हमारी,
चक दे फत्ते, बिहारी भगाओ,
पंजाब बचाव!"

हिंदुस्थानातील काही विद्वान इस्लामाबादेत जाउन मुशर्रफमियांना भेटले व त्यांनी प्रस्ताव ठेवला कि, "आम्ही तुम्हाला काश्मिर द्यायला तयार आहोत पण आमच्या देशाच्या काही अटी आहेत." मुशर्रफ हुरळून गेले व त्यांनी विचारले, "बोला, मला सर्व अटी मंजुर आहेत. काश्मिरसाठी मी काहीही करायला तयार आहे." यावर हिंदुस्थानच्या वतीने सांगण्यात आले, "काश्मिर मिळेल, पण सोबत बिहार घ्यावा लागेल!" यावर मुशर्रफ गडबडले आणि लोटांगणच घातले. "मला काश्मिर नको, अजिबात नको."

नरकात एमटीएनएल ने टेलिफोन सेवा सुरु केली. राज्याराज्यातील नेत्यांनी नरकातील टेलिफोन सेवेची खातरजमा केली. महाराष्ट्राच्या विलासरावांनी फोन केले त्याचे बिल ५०० रुपये आले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी फोन केला त्यांना ४०० रुपये बिल आले. अशा तर्‍हेने सर्व राज्यातील नेत्यांना ३०० ते ४०० रुपये बिल आले. बिहारच्या लालूने फक्त एक रुपयात फोन केला. लालूने विचारले हे कसे? त्यावर टेलिफोन ऑपरेटरने सांगितले, "सरजी हा लोकल कॉल आहे."

साभार : सामना.कॉम

No comments:

Post a Comment